राज्यातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना काही सवाल केले.